रविवार, ६ मार्च, २०११



तू येणार म्हणून म्हणून फुले आणली होती ...तुला द्यायची होती पण काही कारणास्तव विसरलो तर तुला राग आला .....तू म्हणालीस मी आता कधीच येणार नाही ...तू कधी नाराज होशील याचा नेम नसतो .....आणि फुलांचा मोसम नसताना मला फुले मिळतात ..हे तुला माहित असावे ...मला आता लवकर निघायला हवे परतीच्या प्रवासाला ....कोणताही प्रवास एकाकी आणि एकलेपनातून होतो ...तू ..फुलं...मी ...प्रवास ...एकाकी ...एकले ..सारेच शापित आणि खूप दुखदायक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा