तुझ्यासाठी मी सारे काही करील ...मी तुझ्यासाठी जग सोडेल ....मी तुला शेवट परन्त साथ देईल ...मी माझे सात जन्म तुझ्यासाठी देईल ....आशी वाक्ये कोणी म्हणाली तर समजायचे मडके कच्चे आहे ......जे आपसूकपणे मागे येत राहील ...जे दोन झाडाच्या सारखे बुध्यापासून चिकटून वाढतील ती मडक्की भाजलेली आहेत ....रोम्यातिक बोलणारे भरपूर आहेत ...पण जीवनाची जाण आणि वास्तवता किती जणाकडे आहे ..? आणि असली तर त्याचा उपयोग किती करतात ..?कोण कोणाला काय देते यापेक्षा कोण कोणाला कसे रिसीव्ह करते शेवट पर्यंत ....ते महत्वचे ..!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा