काय असेल यापुढील जीवन .... रात्रीचा बोगदा संपला आहे ......दिवसाचा मोठा घाट दुस्तर आहे .......वाटा जर रोज आवघड होत आसतील तर आपला काय दोष ?आणि प्राप्त परिस्थितीशी लढायचे तरी किती दिवस ......स्वताला प्लेस किती दिवस करणार फेसबुकवर ....? आणि त्यातला क्षणभंगुर आनदाने काय मिळवले तर हाती आले शून्य .......आणि नेटचे मोठे बिल ......हि आपली रगआहे का ..? का आहान्कार..?कि मनाचे भ्रर्मक खेळ .......हि तहान आहे का ? कि संवादाची भूक .......स्वताला आजमावून बघणे आणि दुसर्याला आजमावून बघणे बंद केले पाहिजे ......मौनात गेले पाहिजे ....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा